नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
हाळगांव प्रतिनिधी : दि. 18 रोजी आघी गाव भेट दौऱ्यावर मा. श्री. अजिनाथ नाना हजारे उपस्थित होते. या भेटीच्या वेळी आघी गावातील सर्व नागरिकांनी एकमुखाने विश्वास दिला की, “आम्ही शिफारस करणार तर आहोतच, पण ती औपचारिकता म्हणून नाही, तर आमच्या आघी गावच्या एक…
अजिनाथ हजारे: ग्रामीण नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवास शिक्षण, स्वावलंबन, सामाजिक सेवा आणि राजकीय योगदान बालपण आणि प्रारंभिक शिक्षण अजिनाथ हजारे यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आर्थिक अडचणी असूनही त्…
अरणगाव (प्रतिनिधी): कवडगाव (ता. जामखेड) येथे भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत स्थानिक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. बैठकीत सर्वांनी एकमुखाने श्री. अजिनाथ नाना हजारे यांना जिल्हा परिषद निवडणु…
ग्रामपंचायत पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, युवक कार्यकर्ते आणि नागरिकांचा एकमुखी पाठिंबा; जिल्हा परिषद निवडणुकीत विजयासाठी ठोस आधार फक्राबाद (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिनाथ हजारे यांच्या धानोरा गावातील दौऱ्याला उत्स…
पाटोदा प्रतिनिधि : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिनाथ हजारे यांचा पाटोदा दौरा उत्साहवर्धक ठरला. ग्रामपंचायत सरपंच , सोसायटी पदाधिकारी , माजी सरपंच , युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत भरघोस मतदानाची ग्वाही दिली. भवरव…
फक्राबाद (प्रतिनिधी): वंजारवाडी येथील ज्येष्ठ नेते शाहूराव जायभाय , रामकिसन जायभाय , गणेश जायभाय आणि बबनदादा रावसाहेब जायभाय यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या…
शिक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मी पाहिले आहे की, शिक्षक म्हणून हजारे यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी मेहनत घेतली, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलले. त्यांनी ग्रामीण महिला आणि लघुउद्योगिकांना आर्थिक मदत देणाऱ्या ज्योती क्रांती मल्ट…
हळगाव (प्रतिनिधी) – जवळा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सौ. धनलक्ष्मी आजीनाथ हजारे यांचा उमेदवार म्हणून प्रवास हळगांव गावाचे एकमताने पाठिंबा मिळवत ठसा उमठवत आहे. भारतीय जनता पक्षाच्या संघटित नेतृत्वाखाली ग्रामीण विकास, सामाजिक एकात्मता आणि …
भारत एक सक्रिय लोकशाही असून, नागरिकांना स्थानिक समस्यांवर निर्णय घेण्याची शक्ती आहे. राजकारणाला नकार देणे योग्य नाही, कारण चांगले लोक सहभागी झाले नाहीत तर बदलाची आशा धरता येत नाही. धनलक्ष्मीताई आजीनाथ हजारे यांसारखे समाजसेवक सकारात्मक बदलाचे प्रतीक …